शेतकऱ्यांवर संकट तर दोन दिवसावर बैलपोळा !

कृषीसेवक | १२ सप्टेंबर २०२३  गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यावर मोठे संकट उभे आहे तर येत्या १४ सप्टेंबरला बैलपोळा पार पडत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा सण…
Read More...

शेतकऱ्यावर संकट : जिल्ह्यातील एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल !

कृषीसेवक | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शेतकरी आजवर संकटाचा सामना करीत असून औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.…
Read More...

ऊस वाहतूकदारांच्या पाठीमागे साखर कारखानदारांनी ठामपणे उभे रहा !

कृषीसेवक | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. जिल्ह्यात ८७० फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल झाले आहेत.…
Read More...

ऊस उत्पादक शेतकरी संकटात ;रेड रॉट रोगामुळे त्रस्त !

कृषीसेवक | ११ सप्टेंबर २०२३ | देशातील प्रत्येक शेतकरी कुठल्याना कुठल्या संकटात नियमित सापडत असतांना आता पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी लाल सड अर्थात रेड रॉट रोगामुळे ऊस पिकाचे मोठे…
Read More...

या रोगामुळे राज्यातील पशुपालकांना आर्थिक फटका !

बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | राज्यातील शेतकरी आधिकच पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणात हैराण झाला असतांना आता लाळ खुरकत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे 12 ते 14 हजार…
Read More...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; या दिवशी बरसणार पाऊस !

कृषीसेवक | १० सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. पण आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १४ तारखेपासून राज्यामध्ये पावसाला…
Read More...

शेतकऱ्यांनी फिरवली सोयाबिनकडे पाठ; उत्पन्न घटले !

कृषीसेवक | ९ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक भागात महिन्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकरी हैराण झाले आहे. तर पावसाअभावी केवळ पिके सुकत नाहीत तर अनेक जिल्ह्यांमध्ये…
Read More...

टोमॅटो उत्पादक संकटात ; रस्त्यावर टोमॅटोचा सडा !

कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | देशात गेल्या महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर मोठ्या किंमतीने वाढले होते. त्यामुळे अनेक शेतकरी लखपती देखील झाले होते. पण आता पुन्हा एकदा टोमॅटोचे दर…
Read More...

ब्रोकोलीची लागवड करून शेतकरी कमवितो नफा !

कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण होता. अनेक ठिकाणी ब्रोकोली कर्करोगापासून हृदयाच्या…
Read More...

दिवाळीनंतर होणार गळीत हंगाम !

कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांकडून १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू केला जावा, असा मतप्रवाह आहे. राज्यासह देशात आगामी २०२३-२४…
Read More...