Browsing Category

बातम्या

ब्रोकोलीची लागवड करून शेतकरी कमवितो नफा !

कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण होता. अनेक ठिकाणी ब्रोकोली कर्करोगापासून हृदयाच्या…
Read More...

दिवाळीनंतर होणार गळीत हंगाम !

कृषीसेवक | ८ सप्टेंबर २०२३ | उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांकडून १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू केला जावा, असा मतप्रवाह आहे. राज्यासह देशात आगामी २०२३-२४…
Read More...

मुख्यमंत्र्यांचा निर्णय ‘या’ शेतकऱ्यांना होणार मदत !

बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ देशात २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ…
Read More...

बदलत्या रंगामुळे बाजारात फुले महागली ; करा लागवड !

कृषीसेवक | ६ सप्टेंबर २०२३ देशभरातील अनेक शेतकरी शेतात वेगवेगळ्या फुलांची बाग फुलवून त्यावर मोठे उत्पन्न घेत असतात जर तुम्ही देखील फुलाची बाग लागवड करीत असाल तर या फुलाची लागवड…
Read More...

१५ दिवसात साखरेचे दर वाढले !

कृषीसेवक | ६ सप्टेंबर २०२३ | देशात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. डाळी, तांदूळ, गहू, टोमॅटो, हिरव्या भाज्यांनंतर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या 15 दिवसांत त्याच्या…
Read More...

१५ व्या हप्त्याचे पैसे सरकारकडून शेतकर्‍यांना मिळणार !

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | देशभरातील करोडो शेतकऱ्यांना केंद्र सरकार मोठी मदत करीत असते. यामध्ये पीएम किसान योजनेचा देशभरातील अनेक लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. जर…
Read More...

सौरऊर्जा पॅनेल करणार शेतकऱ्यांना मोठी मदत !

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | देशभरातील प्रत्येक शेतकरी शेतीसाठी अनियमित मान्सून आणि अपुऱ्या वीज यंत्रणेवर अवलंबून आहेत. या आव्हानांमुळे शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता कमी आहे. कधी…
Read More...

पेरू लागवडीतून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशाच !

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील प्रत्येक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला असून आर्थिक विवंचनेत शेतकरी दिसत आहे. सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.…
Read More...

पिके वाचविण्यासाठी शेतकरीचा आटापिटा

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे. यात खरिपाची सोयाबीन, कपाशी,…
Read More...

शेतकरी चिंतेत ; राज्यात लम्पी आजाराचे वाढतेय सावट !

कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | मागील काही महिन्यापासून राज्यात लम्पी आजाराचे मोठे थैमान सुरु असून पशुपालकांच्या डोळ्यादेखत दुभत्या जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी…
Read More...