Browsing Category

ब्रेकिंग

राज्यातून ‘या’ दिवशी पाऊस फिरणार माघारी !

कृषीसेवक | २ ऑक्टोबर २०२३ देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार दिसला तर काही भागात आज देखील यंदा खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे. आता राज्यातूनही १०…
Read More...

भाजप नेत्यासमोर शेतकऱ्याने हातात पेट्रोल घेत दिला इशारा !

कृषीसेवक | ३० सप्टेंबर २०२३ राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर पावसाचे संकट कायम असतांना आता ऊस उत्पादक शेतकरी संकटात आल्याने एका शेतकऱ्याने चक्क भाजप नेत्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून…
Read More...

कांदा व्यापाऱ्यांचा संप कायम : दिल्लीत प्रश्न सुटेना !

कृषीसेवक| २७ सप्टेंबर २०२३ राज्यात गेल्या दहा दिवसापासून सुरु झालेल्या कांदा प्रश्नावर अद्याप देखील कुठलाही तोडगा निघालेला नाही. दि.२६ रोजी मुंबईत कांदा प्रश्नी तोडगा…
Read More...

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : १५ वा हफ्ता मिळण्यापूर्वी करा हे काम 

कृषीसेवक| २७ सप्टेंबर २०२३ देशातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. योजनेच्या सुरुवातीपासून लाभार्थी…
Read More...

मिरची दर कमी झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी मिरची उत्पादन म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. यावर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर…
Read More...

ग्रामविकास मंत्री महाजांनानी दिले पंचनामे करण्याचे आदेश !

कृषीसेवक | १९ सप्टेंबर २०२३ राज्यातील जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत…
Read More...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असा साजरा करा ‘बैलपोळा’ !

कृषीसेवक | १३ सप्टेंबर २०२३ जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या…
Read More...

शेतकरी पुन्हा संकटात ; ‘या’ देशाने केला खंताचा पुरवठा बंद !

कृषीसेवक | १३ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शेतकऱ्यांना पोळा सणाच्या तोंडावर एक चिंतेची बातमी समोर आली आहे. जागतिक खत पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानं रशियानं भारताला डायअमोनियम…
Read More...

शेतकऱ्यांवर संकट तर दोन दिवसावर बैलपोळा !

कृषीसेवक | १२ सप्टेंबर २०२३  गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यावर मोठे संकट उभे आहे तर येत्या १४ सप्टेंबरला बैलपोळा पार पडत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा सण…
Read More...

शेतकऱ्यावर संकट : जिल्ह्यातील एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल !

कृषीसेवक | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शेतकरी आजवर संकटाचा सामना करीत असून औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.…
Read More...