बुलढाणा जिल्ह्यात साडेसहाशे शेतकऱ्यांची ज्वारी ,मका विक्रीसाठी नोंदणी

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | बुलढाणा जिल्ह्यात या हंगामातील मका, ज्वारी, बाजरी खरेदीला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार असून मका १९६२ रुपये, ज्वारी २९९० (मालदांडी) आणि…
Read More...

कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यासह देशातील अनेक भंगांमधील पाऊस थांबला असला तरी काहीराज्यात पावसाने उघडीप घेतलेली नाही मात्र आता काहीसा पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे…
Read More...

हिरव्या मिरचीचा ठसका कायम

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | दिवाळीच्या काळात मागणी असणाऱ्या हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्यामुळे तिचा ठसका अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजार…
Read More...

दिवाळीनंतरही हरभऱ्याचे दर अद्याप स्थिर

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | सध्या हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळत असून मागील काही महिन्यांपासून हरभऱ्याचा हा दर स्थिर आहे. हरभरा दरात सुधारणा झाली नसल्याने…
Read More...

दिवाळीत गाजर खातोय भाव

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात दिवाळीमुळे गाजराला चांगली मागणी असल्यामुळे राज्यातील बाजारात गाजराला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे . …
Read More...

देशात तुरीला ७ ते ८ हजारांचा भाव

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | सध्या आफ्रिकेच्या काही देशांमधून तूर निर्यात करण्यात अडथळे येत आहेत. मोझांबिकमधून भारताकडे येणारी जहाजे अडकून पडली आहेत. त्यामुळे वेळेवर तूर उपलब्ध…
Read More...

देशात मक्याला हमीभावापेक्षा कमी दर

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | देशात नव्या मक्याची आवक सुरु असून त्याला यंदा केंद्र सरकारनं मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत…
Read More...

ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे – आदित्य ठाकरे

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रतीक्षेत असताना गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले,…
Read More...

औरंगाबाद विभागातील २७ साखर कारखाने गाळप करणार

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | औरंगाबाद विभागात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून गेल्या वर्षी विभागात २५ साखर कारखाने सुरू मात्र यंदा २७ साखर कारखाने गाळप करणार आहेत, अशी माहिती…
Read More...

मिरची, पपई व केळी पिकांसाठी ठिबक सिंचन योजनेत ९० टक्के अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | नंदुरबार जिल्ह्यात मिरची, पपई व केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यांची निर्यात करण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी…
Read More...