Browsing Category
ब्रेकिंग
१५ जुलै,पासून स्थगीत असलेल्या निवडणूकांचा मार्ग मोकळा
कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये दिनांक 1 ऑक्टोंबर, 2022 पासून सहकारी संस्थांच्या निवडणूकांना दिलेली स्थगीती उठविलेली आहे. दिनांक 15 जुलै, 2022 पासून…
Read More...
Read More...
चाळीसगाव येथे खान्देशातील पहिल्या अत्याधुनिक जिनिंग प्रेसींगचा शुभारंभ
कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उमंग व्हाइट गोल्ड प्रा.लि.कंपनीच्या विद्यमाने सर्व सोयी सुविधायुक्त अत्याधुनिक जिनींग व प्रेसींगचा शुभारंभ आज…
Read More...
Read More...
भोजे येथून अज्ञात चोरटयांनी २५ क्विंटल कापूस चोरला
कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | शेतामधुन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील भोजे येथे घडली असून या मोठ्या चोरीमुळे…
Read More...
Read More...
मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान
कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली…
Read More...
Read More...
देशातील काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ |देशातील अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी सुरू झाली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने हिमालयीन भागात हवामान…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : रब्बी हंगामासाठी खतांवर ५१,८७५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | सरकारने 4 खतांवर एकूण 51,875 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारकडून…
Read More...
Read More...
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी इंधनबचतीसाठी बनवली पर्यावरणपूरक “पॅराबोलिक सौर चूल”
कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | दिवसेंदिवस वाढणाऱ्या एलपीजीच्या किमतींमुळे अनेक घराचं बजेट बिघडत चाललं आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता एक हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. या वेगाने…
Read More...
Read More...
शेतक-यांची लूट थांबवावी ; नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद,…
Read More...
Read More...
उस्मानाबादमध्ये पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक ; बस फोडल्या
कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | येथील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले असून, अज्ञातांनी एसटी बस फोडल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळल्याचा…
Read More...
Read More...
ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे – आदित्य ठाकरे
कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रतीक्षेत असताना गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले,…
Read More...
Read More...