Browsing Category

ताज्या बातम्या

देशातील रब्बी पिकाच्या पेरणीत मोठी वाढ !

कृषी सेवक । ८ फेब्रुवारी २०२३।  देशात आत्तापर्यंत ७२० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. गहू, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड तृणधान्याखालील क्षेत्रात…
Read More...

थंडीचा जोर वाढल्याने २४ तासात होणार पाऊस !

कृषी सेवक । ८ फेब्रुवारी २०२३।  गेल्या काही दिवसापासून देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारीमध्ये देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक…
Read More...

कापूस दरात होतेय घट ; शेतकरी अडचणीत !

कृषी सेवक । ५ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील हवामानाचा शेतकरी अंदाज घेत घरात साठविलेला कापस विकण्यास सुरुवात केली आहे. पण काही भागात शेतकरीला आजही कमी भाव मिळत आहे. पण गेल्या वर्षी…
Read More...

हवामानाचा फटका हरभरा शेतकरी चिंतेत !

कृषी सेवक । ५ फेब्रुवारी २०२३।  देशासह राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत असून काही भागात पावसाची शक्यता दिसत आहे तर काही भागात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. याचा फटका मात्र…
Read More...

देशात हवामान बदलले ; या भागात लागणार पावसाची हजेरी !

कृषी सेवक । ४ फेब्रुवारी २०२३।  गेल्या काही दिवसापासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात…
Read More...

‘मुळा’ची लागवड करून कमवा लाखो रुपये !

कृषी सेवक । २ फेब्रुवारी २०२३।  देशात मोठ्या प्रमाणात सर्व सामन्यापासून सर्वांच्या परिवारात जेवणामध्ये मुळा खाल्ला जातो. मुळा हे एक असे पीक आहे जे कमी वेळेत जास्त नफा देते, जरी…
Read More...

ही शेती केल्यास सरकार देणार मदत !

कृषी सेवक । २ फेब्रुवारी २०२३।  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दि. १ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना यासंबंधी महत्त्वाची घोषणा केली. देशाच्या कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीवर भर…
Read More...

अर्थसंकल्प : शेतकऱ्यांना मिळणार २० लाख कोटीचे कर्ज !

कृषी सेवक । १ फेब्रुवारी २०२३।  देशात सादर झालेल्या आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व अंत्योदय…
Read More...

या भागातील शेतकरीना मुख्यमंत्री देणार शेतीसाठी पाणी !

कृषी सेवक । १ फेब्रुवारी २०२३।  राज्यातील काही भागातील शेतकरीना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने त्यांना पिक घेणे खूप जिकरीचे झाले आहे. त्यावर आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून…
Read More...

गव्हाचे पाने पिवळी का होतात ? जाणून घ्या सविस्तर !

कृषी सेवक । ३१ जानेवारी २०२३ ।  पूर, पाऊस आणि दुष्काळामुळे शेती पिकांची नासाडी झाली. त्यानंतर कडाक्याची थंडी आणि दंव यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे २०२२ हे वर्ष खरीप हंगाम…
Read More...