कृषी सल्ला : वांगी किड व रोग नियंत्रणासाठी उपाय

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय ●५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रीत करावी ●२० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात…
Read More...

गुळाला ३ हजर ६०० पर्यंत मिळतोय दर

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | राज्यात परतीचा पाऊस थांबल्यानंतर गुऱ्हाळे आता सुरु झाली आहेत. तर दिवाळी पाडव्याला मुहुर्ताचे सौदे होऊन गूळ बाजारही सुरु झाला. मात्र हंगामाच्या…
Read More...

हरभऱ्याला ४ हजार ८०० रुपये भाव

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला. या काळात बेसणला मागणी जास्त असते. तसेच हरभरा डाळीलाही उठाव असतो. मात्र असं असूनही हरभरा दर दबावात आहेत.…
Read More...

निशिगंध लागवड

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. उथळ आणि हलक्‍या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान…
Read More...

कारले लागवड तंत्रज्ञान

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | वेलवर्गीय पिकात कारले हे एक महत्वाचे, कमी कालावधीत अधिक उत्पन्न व नफा मिळवून देणारे पिक आहे. कारल्याच्या औषधी गुणधर्मामुळे यास भारतीय तसेच परदेशी…
Read More...

रब्बी पिक विमा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ |रब्बी पीक विम्याचा भरणा सुरू झालेला आहे. इच्छुक शेतकरी चालू हंगामामधील Rabbi Pik Vima 2022 रब्बी पिकासाठीचा विमा ऑनलाईन पद्धतीने उतरवू…
Read More...

काळ्या टोमॅटोची लागवड

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | सध्या भारतात खूप लोकप्रिय होत आहे. याला इंग्रजीमध्ये इंडिगो रोज म्ह्टलं जाते. यातील सर्वात मोठा गुण म्हणजे हे कॅन्सरसारख्या गंभीर रोगात याचा उपयोग…
Read More...

सेंद्रीय शेती काळाची गरज

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात आल्याने बहुतांश शेतकरी आता सेंद्रीय शेती कडे वळत आहे. चला तर जाणून घेऊ, सेंद्रीय शेती म्हणजे काय. कोणत्याही…
Read More...

कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी नियम व अटी

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | शेतीची मशागत करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे कृषी इनपुट म्हणजे बी बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी. हे सर्व मिळण्याचे ठिकाण…
Read More...

शेततळ्यातील मासेपालन व्यवसाय

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ |  बदलत्या काळात शेतीचे चित्र सुद्धा बदलणे काळाची गरज आहे. दिवसेंदिवस हवामान, पावसाचा कालावधी, पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न देणारा…
Read More...