Browsing Category

बातम्या

चार महिन्याचे आहे पिक पण बाजारात आहे मोठी मागणी !

प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वपूर्ण मानले जाणारे कारले हे एक वेलवर्गीय पीक असून हे पीक साधारण चार महिन्यांचे आहे. बाजारपेठांमध्ये पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी…
Read More...

ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याची लागवड केल्यास मिळणार फायदा !

कृषीसेवक | २६ सप्टेंबर २०२३  देशातील अनेक राज्यात पाऊस सुरु आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच आगामी काळात शेतकरीच्या मालाला चांगला भाव देखील मिळणार आहे.…
Read More...

राज्यातील कांदा प्रश्न पेटला : मंत्री गोयल काढणार मार्ग ?

कृषीसेवक |२६ सप्टेंबर २०२३ राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतापले असून आता पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे. गेल्या सात दिवसांपासून नाशिक…
Read More...

सरकारने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : किसान क्रेडिट कार्ड देणार

कृषीसेवक | २५ सप्टेंबर २०२३ देशातील केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. हा एक…
Read More...

पालकाच्या पाच जातीची लागवड केल्यास मिळणार उत्पन्न !

कृषीसेवक | २५ सप्टेंबर २०२३ देशातील प्रत्येक शहरापासून ते ग्रामीण भागापर्यत अनेकांना पाले भाज्या आवडत असतात. त्यातील एक पालेभाजी म्हणजे पालक ज्यांची नेहमीच चांगली मागणी असते.…
Read More...

कमी वेळेत मिळणार दमदार उत्पन्न करा सूर्यफुलाची लागवड

कृषीसेवक | २५ सप्टेंबर २०२३ देशभरातील अनेक शेतकरी कमी कालावधीत जास्त उत्पन्न येणारी शेती नेहमीच करण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये अनेक शेतकरी फळे आणि भाजीपाल्याची शेती सोडून…
Read More...

लाल मिरचीचे चांगल्या उत्पन्नासाठी महत्वाची बातमी !

कृषीसेवक | २५ सप्टेंबर २०२३ प्रत्येक परिवारात नेहमीच्या जेवणात मिरचीला खूप महत्व आहे. हिरव्या व्यतिरिक्त अनेक भाज्यांमध्ये लाल मिरची देखील टाकली जाते. ज्यामुळे जेवणाची चव वाढते.…
Read More...

देशातील शेतकरी काही कारणाने हैराण !

कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३ देशातील अनेक राज्यात सुरु असलेल्या तुफान पाऊस तर काही भागात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी हैराण तर काही शेतकरीचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान,…
Read More...

मिरची दर कमी झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी मिरची उत्पादन म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. यावर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर…
Read More...

मुंबईत पार पडणार जागतिक हळद परिषद

कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३ भारत देश जगाच्या मार्केटमध्ये अव्वल असून देशामध्ये महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा दबदबा आहे. हळद उद्योगातील भविष्याच्या संधींचा वेध…
Read More...