Browsing Category
बातम्या
बाजारात हिरवी मिरची तेजीत
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत असून सध्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या…
Read More...
Read More...
बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक वाढली
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात मुगाची आवक सध्या काहीशी वाढली आहे. राजस्थान हे देशातील महत्वाचं मूग उत्पादक राज्य आहे. मात्र पोत्यांच्या टंचाईने येथील सरकरी खरेदी…
Read More...
Read More...
तुरीला मिळतोय ७ ते ८ हजारांचा भाव
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | देशात ऑक्टोबर महिन्यात ९५ हजार टन तुरीची आयात झाली. यापैकी तब्बल ८५ टक्के तूर आफ्रिकेतील मोझांबिक, सुदान, मालावी आणि टंझानिया या देशांमधून झाली. तर…
Read More...
Read More...
अडावद बाजार समितीतून दीडलाख चोरी प्रकरणात दोघांना अटक
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सबयार्डातील व्यापाऱ्याच्या दुकानातून दीड लाखाची चोरी झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली…
Read More...
Read More...
गुरे चारण्याच्या वादातून शेतकऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा…
Read More...
Read More...
हरभरा पिकातील तणनाशक
कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | हरभरा पिकात इतर पिकाप्रमाणे उगवनीनंतर वापरण्यात येनारे तननाशक उपलब्ध नाही. त्यामुळे हरबर्याचे तनव्यवस्थापन करण्यासाठी पेरणी झाल्याबरोबर उगवनपुर्व…
Read More...
Read More...
रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड
कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | वर्षांला दरडोई १७.४ किलो खाद्यतेल वापरले जात होते. तर २०२५ साली वाढत्या लोकसंख्येनुसार आपली तेलाची गरज ३३६ लाख टन इतकी होईल व दरडोई तेलाचा वापर २५.६…
Read More...
Read More...
हळद रोपवाटिका स्थापना करण्यासाठी योजना
कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | हळद रोपवाटिका स्थापना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध कृषि विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान…
Read More...
Read More...
रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार
कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. 'वन नेशन वन रेशन'ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही…
Read More...
Read More...
महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गेला बाहेर ; शेतकऱ्यांचे नुकसान
कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | दीड महिन्यात सहावा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. वेदांता, मग एअरबस टाटा असे एकापाठोपाठ पाच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. ऊर्जा उपकरण निर्मिती…
Read More...
Read More...